‘ईव्हीएम’ तांत्रिकदृष्टय़ा सुरक्षित;अफवांवर विश्वास ठेवू नका!

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन

मुंबई : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) तांत्रिदृष्टय़ा अत्यंत सुरक्षित असून ती कधीही चुकीचे मत नोंदवू शकत नाहीत. तसेच त्यांच्या सुरक्षेचा भंग करणे अशक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी ईव्हीएमविषयी पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी गुरुवारी केले.

https://www.loksatta.com/mumbai-news/evm-technically-safe-says-chief-election-officers-zws-70-1942395/

https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/voting-machines-are-accurate-safe-says-chief-electoral-officer-baldev-singh/articleshow/70485810.cms

All our articles are periodically updated.